हतनूर प्रकल्प पुनर्वसन अंतर्गत पाच गावातील गृह संपादन ,भूसंपादन,तसेच नागरी सुविधांचा 301.02 कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनाच्या मदत व पुनर्वसन विभाग व महसूल तसेच वनविभागाकडे पाठविला आहे. रावेर प्रतिनिधी : विनोद कोळी हतनूर प्रकल्प पुनर्वसन अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील वाघाडी, भामलवाडी, ऐनपुर , नेहते,तसेच मुक्ताईनगर येथील काही घरे हतनूर प्रकल्पाच्या जलाशयाच्या पाण्यामुळे बाधित […]