संजय राऊत यांनी सरकारवर तीव्र टीका केली, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलण्यास सरकार तयार नसल्याचे म्हटले. कैलास नागरे यांच्या आत्महत्येला सरकारत जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले आणि माफी मागण्याची मागणी देखील केली. संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केलीये. हे सरकार ढोंगी असल्याचे त्यांनी म्हटले. राऊत म्हणाले, हे सरकार सर्व गोष्टींवर बोलण्यास तयार आहे, फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलत नाही. […]