पावसाळ्यात पाऊस पडला की ,,, अशा उन्हाने तडकलेल्या इन्सुलेटर मध्ये पाणी जाऊन लाईन ट्रीप होते असे मनोगत एम एस सीबी वाल्यांनी व्यक्त केले. पारोळा प्रतिनिधी ; वाल्मीक पाटील. इन्सुलटर मध्ये पाणी जाऊन ट्रीप होते.खालून कितीही पेट्रोलिंग केली तरी असा फॉल्ट दिसत नाही.पाऊस थांबला की, दोन ट्रायल नंतर लाईन चालू होते. परत पाऊस चालू झाला की,लाईन ट्रीप होते. लोक म्हणतात थोडासा पाऊस आला की दिली बंद करून लाईट, आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना सुख तुमची लाईट चालू असताना असते बंद असताना नाही म्हणून लोकांनी थोडसं सहकार्य करायला पाहिजे असे एम एस सी बी वाल्यांनी मनोगत व्यक्त केले.
Related Posts
शासनाने १५ सप्टेंबरचे अल्टिमेट पाळले नाही, तर महाराष्ट्रात आदिवासींचा मोठा संघर्ष अटळ.
शासनाने १५ सप्टेंबरचे अल्टिमेट पाळले नाही, तर महाराष्ट्रात आदिवासींचा मोठा संघर्ष अटळ.कॉ जे पी गावीत. दिनांक ८ सप्टेंबर २०२४ रोजी साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे आदिवासीं आंदोलनातील संघर्षयोद्धे तथा आदिवासीं लोकनेते कॉ. जे पी गावीत यांनी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील प्रमूख आदिवासी नेत्यांची आणि समाजासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक आयोजीत केली होती. या […]
चिनावल व कुंभारखेडा या गावी युवा नेतृत्व धनंजय चौधरी यांचा कृतज्ञता दौरा पार पडला.
जळगाव जिल्ह्यातील केळी बेल्ट मानले जाणारे गावे चिनावल व कुंभारखेडा या गावी युवा नेतृत्व धनंजय चौधरी यांचा कृतज्ञता दौरा पार पडला दक्ष जळगाव प्रतिनिधी जुम्मा तडवी रावेर आज कृतज्ञते दौरा यात्रेनिमित्त सकाळी धनंजय चौधरी यांनी चिनावल या गावी प्रथम राम मंदिर व जागृत हनुमान मंदिर येथे दर्शन घेऊन यात्रेस प्रारंभ केला तदनंतर चिनावल ग्रामस्थांच्या हस्ते […]
अनुसूचित जाती जमतीच्या उपवर्गिकरण विरोधात प्रसंगी राज्यभर आंदोलन.
अनुसूचित जाती , जमतीच्या उपवर्गिकरण विरोधात प्रसंगी राज्यभर आंदोलन करणार :मुकुंद सपकाळे यांचा निर्धारजळगाव :- अनुसूचित जाती , जमातीचे उपवर्गिकरण करणे , त्यांना क्रिमिलेयर लावणे संदर्भात सर्वोच्य न्यायालयाने दिलेला निर्णय पूर्णतः संविधान विरोधी असल्याने आम्ही प्रसंगी राज्यभर आंदोलन करू कारण सर्वोच्य न्यायालया पेक्षा संसद व संविधान श्रेष्ठ आहे असे स्पष्ट प्रतिपादन आरक्षण बचाव संघर्ष समितीचे […]