बकरी ईदला होणारी गोमातेची हत्या थांबावी. मानद पशु कल्याण अधिकारी रोहित महाले,

बकरी ईदला होणारी गोमातेची गोवंशाची हत्या थांबावी पोलीस उपअधीक्षक श्री पिंगळे साहेबांना निवेदन


सविस्तर आपल्या राज्यात गोहत्याबंदी कायदा असल्यावर देखील कौबुन वाहतुक करत कसाई गोतस्कर गोमातेची गोवंशाची हत्या करतात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर होणारी गोहत्या थांबविण्यात यावी महाराष्ट्र प्राणी कल्याण संरक्षण कायदा कडक व्हावा यासाठी उपाययोजना करावी याबरोबर गोरक्षा पथक झाल्यास गोमाते सोबत नंदीमहाराजांचे रक्षण होईल गोमातेने सर्वांना अमृतदुध पाजले नंदीजी देवांनी शेतीला सोन्याने फुलविले म्हणुन आज आपण सर्व सुखमय जीवन जगत आहोत गोमातेच्या रक्षणाने पर्यावरणाचे रक्षण होते भुसावळ शहर पोलिस उप अधीक्षक पिंगळे यांना मानद पशु कल्याण अधिकारी रोहित महाले यांनी निवेदन दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *