न्हावी मार्गे तिड्या, मोहमांडली, अंधारमळी या आदिवासी गावांना बस सेवा सुरु करावी. दिलीप महाजन

दक्ष जळगाव,प्रतिनिधी ,जुम्मा तडवी,रावेर

शनिवार रोजी यावल येथील एसटी आगारात आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांना न्हावी मार्गे तिड्या,मोहमांडली, अंधारमळी या आदिवासी गावांना बस सेवा सुरु करण्यासाठी निवेदन दिले

रावेर मतदार संघातील सर्वात दुर्गम असलेल्या या गावांना बस सेवा  11 एप्रिल पासून बंद करण्यात आली असून आदिवासी नागरिकांचे हाल होत आहेत,रस्त्याची दुर्दशा झाल्याने मोटरसायकल चालविणे सुद्धा येथील नागरिकांना अवघड झाले आहे रुग्ण आणि मजुरांचे अतोनात हाल होत आहेत लवकरात लवकर सदर बससेवा सुरु व्हावी अशी मागणी आश्रय फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री, डॉ.कुंदन फेगडे यांनी मांगणी केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *