भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया पाच सामन्यांची बाॅर्डर-गावस्कर ट्राॅफी खेळवली गेली. या मालिकेत भारताच्या अनुभवी खेळाडूने विशेष जादू दाखवली नाही त्यामुळे हे खेळाडू निवृत्ती घेणार का असे प्रश्न उपस्थित होऊ लागले. यादरम्यान, भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा कसोटी क्रिकेटला अलविदा करण्याचा विचार करत आहे की काय अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात निर्माण झाली आहे.भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया पाच सामन्यांची बाॅर्डर-गावस्कर ट्राॅफी खेळवली […]