Related Posts
कांदा आता अधिक टिकणार; ‘एनएच आरडीए कडून कांद्याचे नवीन वाण विकसित
केंद्रीय कृषी मंत्रालयात वाणप्रसार समितीच्या बैठकीत यावर निर्णय होऊन सरकारकडून अधिसूचना काढली जाणार आहे. हे वाण प्रत्यक्ष बाजारात येण्यासाठी अद्याप कायदेशीर प्रक्रिया बाकी असल्याने काही कालावधी लागू शकेल.राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठान (एनएचआरडीएफ) या संस्थेने कांद्याचे नवे वाण विकसित केले आहे. पारंपरिक खरीप वाणांच्या तुलनेत या वाणाची टिकवणक्षमता जास्त म्हणजे काढणीपश्चात तीन महिन्यांपर्यंत असणार […]
1 जुलैपासून आरोपीला अटक ते तुरुंगांचे बदलणार नियम
दिल्ली : प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला देशातील काही क्षेत्रातील नियमांत बदल होतात. अशातच देशात जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच तीन नवे फौजदारी कायदे लागू होणार आहे. वर्ष 1860 मध्ये तयार करण्यात आलेल्या आयपीसीऐवजी भारतीय न्याय संहिता, सीआरपीसीऐवजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि 1872 च्या इंडियन एविडेंस अॅक्टऐवजी भारतीय पुरावा संहिता कायदा लागू होणार आहे. देशात तीन नवे […]
मुंबईच्या दर्या सागराच्या मालकांचा (कोळी बांधवांचा) अमित ठाकरे यांना जाहीर पाठिंबा.
मुंबईच्या दर्या सागराच्या मालकांचा (कोळी बांधवांचा) अमित ठाकरे यांना जाहीर पाठिंबा. मनसेचे उमेदवार श्री अमित ठाकरे हे सातत्याने आपल्या निवडणुक प्रचारात स्वच्छ समुद्र किनारा आणि कोळी बांधवांच्या समस्यांच्या प्रती चिंता व्यक्त करून त्यांचे मूळ प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचे सांगत आहेत. त्यांनी आपल्या वचननाम्यात सुद्धा स्वच्छ समुद्र किनारे आणि माहीम मच्छीमार कॉलनी वसाहतीच्या दुर्दशा […]