अशा घटना थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, या घटनांवर राजकारण करायला नको. मात्र, परळी, बीडला सध्या बदनाम केलं जात आहे, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावर टीका केली.सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृण हत्या झाली. या प्रकरणी एसआयटी नेमावी यासाठी मी सर्वप्रथम पत्र दिले होते, असे प्रतिपादन राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी येथे […]